लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- महाराष्ट्राच्या निर्मिती मध्ये सिंहाचा वाटा असणारे आपल्या लेखणीच्या जोरावर क्रांतीची मशाल पेटवणारे, समाजाला शाहिरी माध्यमातून नव चित्र निर्माण करून जागृती करणारे,विविध कथा कादंबरी लोकनाट्य शायरी लिहिणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न देणे हे अत्यंत गरजेचे आहे.
भारतरत्न पुरस्कार पासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांच्या कार्याला व विचाराला दुर्लक्षित केल्यासारखे आहे.त्यामुळे भारत सरकारने अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा साहित्याचा आणि चळवळीचा योगदानाचा विचार करून,त्याच्या कार्याचा गौरव हा त्यानां भारतरत्न पुरस्कार देऊन करावा.
यासाठी ॲड.शिवशंकर एस.आघाव(जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा/ मेहकर दिवाणी फौजदारी न्यायालय लोणार)हे भारत सरकार आणि संबंधित विभागास निवेदन देणार आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






