एरंडोल :- तालुक्यातील आडगाव येथील 29 वर्षीय तरूण कासोदा रस्त्यावर शिवाजीनगर कडे दुचाकीने जात असताना बैलगाडीस मागून जोरदार धडक दिल्याने तरुणाच्या मृत्यू झाल्याची घटना रात्रीच्या वेळेस घडली. याबाबत माहिती अशिकी एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे दिनांक 23 रोजी रात्री 10 वाजता आडगाव येथील रहिवासी सागर रघुनाथ माळी वय 29 हा त्याचा मित्रा सोबत मोटार सायकलने आडगाव ते कासोदा रस्त्यावर गावातील शिवाजी नगर कडे जात असताना
पुढे कासोदा कडे जाणाऱ्या बैल गाडी ला मागुन मोटारसायकल ने धडक दिली यावेळी त्याच्या छातीला जोरात मार लागल्यामुळे त्याला एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले व शेवविच्छेदन करून दिनांक 24 रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्याचा पश्चात आई, वडील ,एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे तो सेवानिवृत्त पोस्टमन रघुनाथ नागो माळी यांचा मुलगा होता
हे पण वाचा
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.