मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पावसामुळे सामना रद्द करण्यात आल्यामुळे भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाला स्पर्धेमध्ये उच्च मानांकन आहे. मलेशिया संघाविरुद्ध भारताने १७४ धावांचे लक्ष ठेवले होते.
स्मृती मानधना (२७), शेफाली वर्मा (६७), जेमिमाह रॉड्रिग्ज (नाबाद ४७), रिचा घोष (नाबाद २१) यांनी केवळ १५ षटकांमध्ये १७३ धावा संघाच्या नावावर झळकवल्या. मलेशियाचा संघ फलंदाजीसाठी मैदानात येऊन केवळ दोन चेंडू खेळला, पण त्यानंतर पावसामुळे सामना पुढे खेळवता आला नाही आणि भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा