जळगाव : शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविल्याची घटना जळगाव तालुक्यात घडली. लमांजन येथील शेतकऱ्याने कुऱ्हाडदे ते शिरसोली दरम्यान रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या केली. सदरची घटना २ मार्चला सायंकाळी उघडकीस आली.
दरम्यान कैलास पाटील यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून २ मार्चला सायंकाळी कुऱ्हळदे ते शिरसोली दरम्यानच्या धावत्या रेल्वे समोर येवून आत्महत्या केली. ही बाब लक्षात आल्यानंतर रेल्वेचे लोकोपायलट यांनी शिरसोली रेल्वे स्टेशन मास्तरांना कळविली. त्यानंतर लमांजनचे पोलीस पाटील भाऊराव पाटील यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- Viral Video: भररस्त्याच्या धावत्या बाईकवरच पत्नीने नवऱ्याला गाडीवरच चप्पलने धू धू धुतलं, पहा धक्कादायक व्हिडिओ.
- प्रेम आंधळं असतं ! ग्रॅज्युएट झालेल्या तरुणीने 8 वी नापास झालेल्या युवकांशी केलं लग्न, काय आहे संपूर्ण प्रकरण वाचा….
- धक्कादायक! सप्तशृंगगडाच्या शितकड्यावरून उडी घेत तरुण-तरुणीने संपविले जीवन.मृत्यूचे कारण अस्पष्ट.
- एरंडोलला चाललंय तरी काय ? सबकुछ गुपचूप गुपचूप- चर्चातेरी भी चूप मेरी भी चूप-
- Viral Video:रस्त्यावरुन जाणाऱ्या बुरखाधारी महिलेला जबरदस्ती जवळ ओढलं अन् केला ‘किस’ युवकास पोलिसांकडून चोप पहा व्हिडिओ.