
मुंबई :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच ईडीने समन्स लावल्यानंतर संजय राऊत चांगलेच तापले आहेत. त्यांनी हि गोष्ट सरळ ट्विटरवर टाकत “या मला अटक करा” असे लिहून देवेंद्र फडणवीसांना टॅग केले आहे. आम्ही सर्व शिवसैनिक एका मोठ्या लढाईत आहोत.
माझी मान कापली तरी गुवाहटीचा मार्ग स्वीकारणार नाही असे ठणकावून सांगत त्यांनी आपले म्हणणे पुढे ठेवले आहे. “मला रोखण्यासाठी… हे कारस्थान सुरू आहे. या… मला अटक करा ! जय महाराष्ट्र!” असे म्हणत त्यांनी आपले ट्विट संपवले. या सर्व प्रकरणाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.





