एरंडोल :- तालुक्यातील आडगाव येथील 29 वर्षीय तरूण कासोदा रस्त्यावर शिवाजीनगर कडे दुचाकीने जात असताना बैलगाडीस मागून जोरदार धडक दिल्याने तरुणाच्या मृत्यू झाल्याची घटना रात्रीच्या वेळेस घडली. याबाबत माहिती अशिकी एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे दिनांक 23 रोजी रात्री 10 वाजता आडगाव येथील रहिवासी सागर रघुनाथ माळी वय 29 हा त्याचा मित्रा सोबत मोटार सायकलने आडगाव ते कासोदा रस्त्यावर गावातील शिवाजी नगर कडे जात असताना
पुढे कासोदा कडे जाणाऱ्या बैल गाडी ला मागुन मोटारसायकल ने धडक दिली यावेळी त्याच्या छातीला जोरात मार लागल्यामुळे त्याला एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले व शेवविच्छेदन करून दिनांक 24 रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्याचा पश्चात आई, वडील ,एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे तो सेवानिवृत्त पोस्टमन रघुनाथ नागो माळी यांचा मुलगा होता
हे पण वाचा
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.