निंभोरा प्रतिनिधी.परमानंद शेलोडे
रावेर :- जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे तक्रार करणार भामलवाडी तालुका रावेर येथील पत्रकार विनोद कोळी हे बातमी वृत्त संकलनासाठी चित्रीकरण करत असताना येथीलच काही उपद्रवींनी पत्रकार विनोद कोळी आणि त्यांची पत्नी आणि दोन लहान मुले यांना मारहाण केली व त्यांच्यावर जीव घेणा हल्ला करून त्यांना दुखापत केली मात्र याविषयी संबंधित पोलीस अधिकारी यांनी कोणतीही तक्रार न घेता उलट त्यांना तुम्ही पत्रकार आहात याचा पुरावा द्या आणि पुरावा दिल्यानंतर तुम्ही पत्रकार आहात पण आधी स्वीकृती पत्रकात आहात का? तरच मी तुमची तक्रार घेईल अशा स्वरूपामध्ये त्यांची व मारहाण करताय करणाऱ्यांची बाजू सांभाळली याविषयी रावेर तालुका पत्रकार संरक्षण समिती शहरी व ग्रामीण दोन्ही समित्या मिळून सावदा येथील विश्रामगृहावर दिनांक 15 जुलै रोजी दुपारी तीन वाजता महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली यामध्ये ग्रामीण आणि शहरी दोघे मिळून मोठ्या प्रमाणात पत्रकारांची उपस्थिती होती.
पत्रकारांवर वारंवार होत असलेले भ्याड हल्ले त्वरित थांबवावे व भ्याड आलेख करणाऱ्यांना त्वरित शासन व्हावे यासाठी पत्रकार बांधव आता शांत राहणार नाहीत व संबंधितांना शासन झालेच पाहिजे यासाठी संबंधित अधिकाऱ्याने याबाबत ठोस पाऊल उचलले नाहीत तर सोमवार रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून याबाबत निवेदन देऊन तक्रार करणार आहेत त्यासाठी शहर आणि ग्रामीण पत्रकार संरक्षण समिती चे पदाधिकारी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन देण्यात येईल आहेत.
यावेळी रावेर तालुका पत्रकार संरक्षण समिती अध्यक्ष राजू उर्फ मुबारक तडवी ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रदीप जी महाराज शहरी तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील भीमराव कोचुरे विनोद कोळी दिलीप चांदेलकर युसुफशहा फरीद शेख राजीव जी बोरसे
हे वाचलंत का ?
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक