म्हसावद: (ता.जि.जळगाव.):- गावात सद्या काही वर्षा पासून उड्डाण पुलाचे काम चालू आहे. या उड्डाण पुलाचे कामाला प्रत्येक वेळी काही ना काही अडचण येत राहिली आहे तरी धरणगाव आणि म्हसावद गावाचे उड्डाण पुलाचे काम सोबत चालू झाले होते.धरणगावाचे उड्डाण पुलाचे काम पूर्ण पणे होऊन वाहतूक चालू झालेली आहे तरी म्हसावद गावाचे उड्डाण पुलाचे बांधकाम अजून चालूच आहे.07 डिसेंबर गुरवारी म्हसावद मध्ये पूर्णपणे ट्रॅफिक जाम झाली होती.

पाई चालणाऱ्याना सुधा जागाच ना होती.जेमतेम पोलिस कर्मचारी आबा महाजन व गावकरी यांचे मदत घेऊन ट्रॅफिक मोकळी करण्यात यश आले. म्हसावद हे मैन पॉइंट बनला आहे.औरंगाबाद हून येणारी अवजड वाहने मिनी वाहने म्हसावद हून धुळे जातात मोठ्या प्रेमाने तर जास्त अवजड वाहने जात राहतात
प्रत्येक वेळी म्हसावद गावात ट्रॅफिक जाम होत राहते तरी म्हसावद गावात येणाऱ्या वाहनांना योग्य मार्ग करून देणे हेच म्हसावद करांची इच्छा आहे. पाई जनाऱ्यांन आणि शेतकरी यांची गाडी बैल पाळीव जनावरांना लवकरात लवकर मार्ग करून देणे हीच म्हसावद करांची इच्छा आहे. म्हसावद किती त्रास सहन करत आहे हे म्हसावद कारणच माहीत. म्हणून म्हसावद त्रास सहन करण्या बाबत मोठे मनाचे.
हे पण वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






