म्हसावद: (ता.जि.जळगाव.):- गावात सद्या काही वर्षा पासून उड्डाण पुलाचे काम चालू आहे. या उड्डाण पुलाचे कामाला प्रत्येक वेळी काही ना काही अडचण येत राहिली आहे तरी धरणगाव आणि म्हसावद गावाचे उड्डाण पुलाचे काम सोबत चालू झाले होते.धरणगावाचे उड्डाण पुलाचे काम पूर्ण पणे होऊन वाहतूक चालू झालेली आहे तरी म्हसावद गावाचे उड्डाण पुलाचे बांधकाम अजून चालूच आहे.07 डिसेंबर गुरवारी म्हसावद मध्ये पूर्णपणे ट्रॅफिक जाम झाली होती.

पाई चालणाऱ्याना सुधा जागाच ना होती.जेमतेम पोलिस कर्मचारी आबा महाजन व गावकरी यांचे मदत घेऊन ट्रॅफिक मोकळी करण्यात यश आले. म्हसावद हे मैन पॉइंट बनला आहे.औरंगाबाद हून येणारी अवजड वाहने मिनी वाहने म्हसावद हून धुळे जातात मोठ्या प्रेमाने तर जास्त अवजड वाहने जात राहतात
प्रत्येक वेळी म्हसावद गावात ट्रॅफिक जाम होत राहते तरी म्हसावद गावात येणाऱ्या वाहनांना योग्य मार्ग करून देणे हेच म्हसावद करांची इच्छा आहे. पाई जनाऱ्यांन आणि शेतकरी यांची गाडी बैल पाळीव जनावरांना लवकरात लवकर मार्ग करून देणे हीच म्हसावद करांची इच्छा आहे. म्हसावद किती त्रास सहन करत आहे हे म्हसावद कारणच माहीत. म्हणून म्हसावद त्रास सहन करण्या बाबत मोठे मनाचे.
हे पण वाचा
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.